आठवणीतील दादा

सांगलीच्या इतिहासातील शौर्य दिवस – २४ जुलै२४ जुलैची ती क्रांतिकारकांची ऐतिहासिक उडी आणि सांगलीतील तुरुंग फोडण्याच्या घटनेला आज ७९ वर्षे पूर्ण होत

स्वातंत्र्यलढयात भूमिगत चळवळीचा मोठा वाटा होता. इंग्रजांच्या साम्राज्याची प्रतिके उद्धवस्त करून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न भूमिगत नेत्यांनी केला आणि त्यामध्ये ते यशस्वी

गेटवर भेटलेल्या बीडच्या पोराला राज्यपालांनी राजभवनात राहण्यासाठी नेलं..हा राज्यपाल सदासर्वकाळ जनसामान्यांना भेटू लागला. त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागला. राजस्थानच्या जनतेचे देखील ते

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे लोक पर्यटनासाठी दिल्लीला गेले होते. सर्व लोक किर्लोस्करवाडी येथील कारखान्याचे कामगार होते. दिल्लीला जाताना ते रेल्वेने गेले होते.

एकदा वसंतदादांच्या गावच्या शेतकरी मित्राला विहिरीवर बसवायचं इंजिन घ्यायच होत. तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला. चौकशी करत करत त्यांच्या बंगल्याच्याजवळ

रस्त्यावरून एक ट्रक चाललेला. ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते. रानातून घरी चाललेल्या एकानं त्या ट्रकला हात करत

महाराष्ट्र दादांना कधीही विसरू शकणार नाही. एक स्वातंत्र्यसेनानी, देशासाठी पाठीवर गोळी झेललेला एक लढवय्या नेता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झटकन क्रांतिकारी विचारधारा बदलून विकासाचा,